हिंगोली : संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल
संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा ८८ टक्के निकाल यंदा ही उज्वल यशाची परंपरा कायम कनेरगाव - हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचा बारावीचा निकाल८८ टक्के लागला असून ,मागील वर्षी प्रमाणे यंदाही या महाविद्यालयाने तालुक्यात बाजी मारली असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकताच बारावी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचा निकाल लागला असून, या महाविद्यालयातील आदित्य देशमुख हा विद्यार्थी मुलामधून प्रथम आला असून त्याला८८.९०टक्के गुण मिळाले आहेत. तर विज्ञान शाखेतून मुली मधून दिशा नीलकंठ गायकवाड हीने८५.०७ टक्के गुण मिळविले आहे. त्यापाठोपाठ आदित्य तळोकर ७६ टक्के ,अनुज मोहिरे ७६टक्के, kumari वल्लापिल एलिझाबेद ७५.८५ टक्के ,धवल बंग ७४.५,कुमारी ममता भागत ६९ टक्के ,प्रकाश खंदारे ७१ टक्के, तर कला शाखेतून ज्योती गावंडे ६५ टक्के गुण,कुमारी वाघमारे प्रतीक्षा ६४ टक्के ,सागर गावडे६१ टक्के ,कुमारी वैशाली डवळे ६० टक्के गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव रोशन केले आहे. दरम्यान, रविवारी सरस्वती नगर येथे दिशा गायकवाड, आदित्य देशमुख, वल्लपिल एलीझाबेद या गुणवंत विद्यार्थ्यां...